संत तुकारामांनी वैकुंठाला जाताना रचलेले हे अत्यंत पवित्र अभंग आहेत. ते 'बारा अभंग' किंवा 'निर्वाणीचे अभंग' म्हणून ओळखले जातात. जर कोणी त्यांचा सलग 7 वेळा पाठ केला तर त्याची इच्छा पूर्ण होते. हे तुकाराम महाराजांचे बारा अभंग निर्वाणीचे किंवा निर्याणीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. हे खूप पवित्र आहेत. वर्ष इच्छा धरून जर हे अभंग सतत म्हंटले तर इच्छापूर्ती होईल.
या रोजी अपडेट केले
९ ऑक्टो, २०२३