గీతై - गीताई:
ज्येष्ठ गांधीवादी नेते चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भाषांतर 'गीताई'.
वामन पंडितांनी गीतेचे समश्लोकी भाषांतर केले. पण ते पंडित परंपरेचे असल्याने त्याची शब्दरचना. विनोबांच्या आईला गीता मराठीत वाचायची, म्हणून विनोबांनी तिला. ते समजण्यास अवघड, तिने विनोबांना गीतेचे भाषांतर करण्यास. आईच्या प्रेरणेने हे समश्लोकी भाषांतर झाल्याने मराठीतील गीता 'गीताई'.
आपल्या आईवरचे निस्सीम प्रेम आणि नितांत श्रद्धा यांचे वारंवार दर्शन 'गीताई'मध्ये. 'रडतां घेई उचलुनि कडेवरी' असे म्हणताना विनोबांनी घेईल, अशा. गीता हे काव्य नसून. ते सोपे करून, ही अवघड. गीतेच्याच श्लोकांबरहुकूम मराठीत रचना छंद आणि वृत्तांचेही भान नाही नाही, हे. आपल्या पांडित्याचे दर्शन न घडवता सोप्यात सोपे शब्दप्रयोग योजण्यासाठी विनोबांनी अपार.
महिन्यांत '' झाल्यावरही विनोबांना चैन पडत. म्हणून त्यांनी आश्रमातील लहान मुलींना ती. जिथे त्यांना अडचण, तिथे बदल. 'देवाचे' म्हणून विनोबा 'गीताई'कडे. आपल्या वाङ्मयीन कामावर अशी निष्ठा ठेवणारा. मूळ गीता 'गीताई', त्यांना विनोबांच्या शब्दप्रयोगांचा. पाचवा अध्याय गीतेची किल्ली, असे ते. चौथ्या अध्यायातील १८ वा श्लोक त्यांना. त्याची छाया विनोबांच्या गीताप्रवचनावर सतत उमटलेली. 'कर्मण्यकर्म य पश्येदकर्मणि च कर्म य स बुद्धिमान्मनुष्येषु स युक्त कृत्स्नकर्मकृत्॥ ' हा तो अर्थगर्भ. हे कर्माचे गहन तत्त्वाआन उतरवताना विनोबा म्हणतात, 'कमीर् तो बुद्धिमंत लोकांत तो कृतकृत्य तो॥ '
'गीताई' ९ ३२ साली. त्या वेळी गांधीजींच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल ते जेलमध्ये बंदिवान. एका बाजूला तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास चालू असताना दुसरीकडे त्यांचे राजकीय कार्यही. स्वातंत्र्यचळवळ आणि त्यामुळे होणारा बंदिवास यामुळे सामान्यांत मिसळण्याची संधी मिळाल्याबद्दल विनोबा. १ ९ ३२ सालापासून 'गीताई'च्या प्रती घरोघर. २००३ 'गीताई'च्या लाख २५ हजार प्रती. अर्वाचीन काळात एखाद्या पद्य पुस्तकाचा इतक्या मोठ्या संख्येने खप होण्याची उदाहरणे.
అప్డేట్ అయినది
7 జన, 2023