अनेक क्षेत्रातील व्यवसाय उभे करणारे औद्योगिक नेतृत्व म्हणजे वालचंद हिराचंद. रावळगाव चोकलेट, साखर, मेण अशी अनेक पदार्थांची स्वदेशात निर्मिती करून समृद्धी घराघरात पसरविणारे, आयात थांबवून निर्यात वाढविणारे धोरणी उद्योजक यांच्या मेहनती, धोरणी आयुष्याची ही कथा.