SOLAPUR MARSHAL LAW

· MEHTA PUBLISHING HOUSE
ई-पुस्तक
236
पेज

या ई-पुस्तकाविषयी

"GREAT GIFT OF SATYAGRAHA WAS GIVEN BY MAHATMAJI TO THE COUNTRY. THE FULLY DEVELOPED INVENTION OF MAHATMAJI'S SATYAGRAHI TECHNIQUE WAS SEEN IN THE FREEDOM STRUGGLE OF SOLAPUR IN 1930. THIS EVENTUALLY LED TO THE EXISTENCE OF THE 'PEOPLE'S STATE' IN SOLAPUR AS ENVISIONED BY MAHATMAJI. REALIZING THE DANGER, THE BRITISH EMPIRE ISSUED MARTIAL LAW IN SOLAPUR AND ENFORCED IT FOR FIFTY-NINE DAYS. WHAT HAPPENED IN SOLAPUR NEVER CAME OUT OF SOLAPUR. MAHATMAJI HIMSELF AND HIS FOLLOWERS DID NOT UNDERSTAND THIS VICTORY OF THEIR SATYAGRAHI TECHNIQUE TILL THE END. THIS EVENT, WHICH SHOULD BE A GOLDEN PAGE IN THE HISTORY OF INDIAN FREEDOM STRUGGLE, WAS NOT CAREFULLY RECORDED AND FELL INTO OBLIVION.THIS UNKNOWN HISTORY IS EXPLORED IN THE BOOK SOLAPUR MARTIAL LAW 1930."

"सत्याग्रहाची विलक्षण देणगी महात्माजींनी देशाला दिली. महात्माजींच्या सत्याग्रही तंत्राचा पूर्ण विकसित अविष्कार १९३० सालच्या सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यात दिसला. याची अखेर महात्माजींच्या कल्पनेतले ‘लोकराज्य' सोलापूरात अस्तित्वात येण्यात झाली. चाणाक्ष साम्राज्यसत्तेने यामधला धोका ओळखत सोलापूरात मार्शल लॉ जारी करून तब्बल एकोणपन्नास दिवस राबवला.

सोलापूरात जे घडले ते सोलापूरबाहेर कधी आलेच नाही. खुद्द महात्माजींना व त्यांच्या अनुयायांना आपल्या सत्याग्रही तंत्राचा हा विजय अखेरपर्यंत समजला नाही. समज गैरसमजाच्या या कल्लोळात सोलापूरच्या लढ्याबाबतची तमाम भारतीयांची धारणा ही सिसेरोच्या वरील वचनाप्रमाणे राहिली. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णपान ठरावे अशी ही घटना सजगपणे नोंद न झाल्याने विस्मृतीच्या अडगळीत गेली.

सोलापूर मार्शल लॉ १९३० या पुस्तकात या अज्ञाताचा शोध घेतलेला आहे.


लेखकाविषयी

ANIRUDH BIDVE HAS COMPLETED M.COM, MA, LLB AND IS WORKING AS DEVELOPMENT OFFICER IN LIC. HE HAS CONTRIBUTED MORE THAN TWO HUNDRED ARTICLE IN VARIOUS PRETIGIOUS NEWSPAPERS IN MAHARASHTRA. HE IS A PUBLISHED AUTHOR OF HISTORICAL BOOKS LIKE BAKHAR RAVRAMBHACHI, EK MAHARASHTRA & SHIVTRIDAL.


"अनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम,एम ए, एल एल बी असे शिक्षण घेतलेले असून ते एल आय सी मध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्रामधील आघाडीच्या वृत्तपत्रांतून व नियतकालिकांतून तसेच वेब पोर्टल वरुन त्यांनी दोनशेहून अधिक इतिहासविषयक लेखांचे लेखन केलेले आहे. ‘बखर रावरंभाची’ व ‘ऐक महाराष्ट्रा’ ही त्यांची पुस्तके प्रकाशित आहेत. शिवशाहीपूर्व व शिवशाहीकालीन इतिहासावरील; ‘शिवत्रिदल’ या प्रकल्पाचे सध्या लेखन सुरु असून गुरुवर्य सेतुमाधवराव पगडी यांना अनुसरत ‘NO DOCUMENT, NO HISTORY’ या दंडकानुसार त्यांचा आजवरचा लेखनप्रवास चाललेला आहे."

या ई-पुस्तकला रेटिंग द्या

तुम्हाला काय वाटते ते आम्हाला सांगा.

वाचन माहिती

स्मार्टफोन आणि टॅबलेट
Android आणि iPad/iPhone साठी Google Play बुक अ‍ॅप इंस्‍टॉल करा. हे तुमच्‍या खात्‍याने आपोआप सिंक होते आणि तुम्‍ही जेथे कुठे असाल तेथून तुम्‍हाला ऑनलाइन किंवा ऑफलाइन वाचण्‍याची अनुमती देते.
लॅपटॉप आणि कॉंप्युटर
तुम्ही तुमच्या काँप्युटरचा वेब ब्राउझर वापरून Google Play वर खरेदी केलेली ऑडिओबुक ऐकू शकता.
ईवाचक आणि इतर डिव्हाइसेस
Kobo eReaders सारख्या ई-इंक डिव्‍हाइसवर वाचण्‍यासाठी, तुम्ही एखादी फाइल डाउनलोड करून ती तुमच्‍या डिव्‍हाइसवर ट्रान्सफर करणे आवश्यक आहे. सपोर्ट असलेल्या eReaders वर फाइल ट्रान्सफर करण्यासाठी, मदत केंद्र मधील तपशीलवार सूचना फॉलो करा.