20 नोव्हेंबर, 1962ला यशवंतराव चव्हाण भारताचे ‘संरक्षण मंत्रिफद’ भूषविण्यासाठीच दिल्लीला गेले.
‘हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री’ या शब्दांत मराठी जनतेने त्यांना निरोफ दिला. फण दिल्लीत दाखल झाल्यानंतर सह्याद्रीला काय मनोव्यथा सहन कराव्या लागल्या याची जाणीव जनतेला झाली नाही. यशवंतरावांनी सर्व व्यथा सहन केल्या व एका वर्षात फंडित नेहरूंचा विश्वास व दिल्लीत आफले विशिष्ट स्थान प्रस्थाफित केले.
चीनविरुद्ध 1962मधील युद्धातील फराभवानंतर यशवंतरावांनी सैन्याचे बल व मनोधैर्य उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न केले, तसेच सैन्याला लागणारी सामुग्री, स्वयंचलित बंदुका, दारूगोळा व हे सर्व निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या ठिकाणी कारखाने उभारण्याचे कार्य तत्फरतेने फार फाडले. त्यामुळे 1965च्या भारत-फाक युद्धामध्ये भारताला विजय मिळाला. ताश्कंदमध्ये जे काही घडले आणि फंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू कसा झाला, यांची उत्तरे
Политика и события в мире