समाजातील वाड्या-वस्त्यांतील, झोपडपट्ट्यांतील, भटऱ्यासमाजातील हजारों मुले नापास होतात, यात त्यांचा दोष नाही; उलट ती नापास व्हावीत, ती शिकूच नयेत, अशा प्रकारऱ्याअभ्यासक्रमाची रचना, शाळांची वेळापत्रके, शिक्षणखात्याची व मास्तरांची क्लिष्ट मानसिकता, यामुळे आपोआपच भटक्या-विमुक्त जमाती मागे पडल्या. अज्ञान, व्यावसायिक शिक्षणावर फारसा भर नाही. तसेच युती सरकार आल्यावर बहुजन समाजाऱ्याशिक्षणालाच ग्रहण लागलेलं. केवळ आम जनतेऱ्याकल्याणाचा घोष, वरवरऱ्यासर्व कल्याणकारी योजना, त्यामुळे भटक्या-विमुक्तांऱ्यासर्व पिऱ्याशिक्षणाची हेळसांड करतच नरकात गेल्या; माध्यमिक शिक्षण मोफत झालं, तरी भटक्यांऱ्याशिक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस कठीणच होत गेला. गरिबातऱ्यागरिबालाही शिक्षणाचं महत्त्व कळलं; पण आजही या व्यवस्थेबद्दल लोक अत्यंत असमाधानी आहेत. कारण शिक्षणासारऱ्याप्रभावी साधनाचाही शोषणाचे हत्यार म्हणून राजकीय लोक उपयोग करतात. शिकून व न शिकूनही आमऱ्यापरिस्थितीत काहीच फरक पडत नाही...या निराशाजनक परिस्थितीत...सर्वसामान्यांना व भटक्या-विमुक्तांनाही रोज नऱ्याआव्हानांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे विमुक्त जातींनाच नाही, तर इतर सर्वांनाच ‘का कराचं शिकून’? हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही, हेच खरं.
LAXMAN BAPU MANE IS A MARATHI WRITER AND A SOCIAL ACTIVIST FROM MAHARASHTRA, INDIA. MANE CAME TO SUDDEN FAME AFTER PUBLISHING HIS AUTOBIOGRAPHY UPARA, (AN OUTSIDER), IN 1980. UPARA WAS CONSIDERED AS A MILESTONE IN MARATHI DALIT LITERATURE AND RECEIVED SAHITYA AKADEMI AWARD IN 1981 AND PADMA SHRI IN 2009. HE IS A FORMER MEMBER OF MAHARASHTRAS LEGISLATIVE COUNCIL.
लक्ष्मण बापू माने हे महाराष्ट्रातील एक मराठी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. 1980 मध्ये त्यांचे आत्मचरित्र उपरा प्रकाशित केल्यानंतर माने यांना अचानक प्रसिद्धी मिळाली. उपरा हे मराठी दलित साहित्यातील मैलाचा दगड मानले गेले आणि त्यांना 1981 मध्ये साहित्य अकादमी आणि 2009 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाले. ते महाराष्ट्राचे माजी आमदार आहेत.