हे पुस्तक वाचून हातावेगळे होते पण यातील कथा आपल्यापासून कधीच वेगळ्या होत नाहीत. नक्की वाचावे असे उत्तम पुस्तक.
ज्या लेखकांना त्यांच्या उत्तम लेखन शैलीमुळे सदैव लक्षात ठेवले जाते असे आहेत श्री. प्रकाश खरात.